कै श्री वमन नारायण जोशी ह्यन्चे आत्मकथन
तिर्त्थरुप किर्तीरूप आमचे काका दाजी काका उर्फ वामन नारयण जोशी सम्शेर्पुर्कर देश्भक्त हिन्दुत्वनिश्थ त्यग्मुर्ती आमचे काका आप्तेश्ठान्चे व गावक यान्चे दाजि काका ज्यानी देशाच्या स्वतन्त्र्या करीता वयाच्या १९ व्या वर्षी स्वतन्त्र्य लढ्यात धाड्सी पाऊल टाकले .नाशिक ला वि दा सावरकरान्च्या प्रेरणे ने इन्ग्रज सरकार्च्या विरुद्ध एक गुप्त सन्था स्तापित केली होती .त्यन्चे ते एकनिश्ठ सदस्य होते . आम्च्या काकानी स्वहस्ते लिहुन थेवलेले आत्मकथन .
माझे रहाण्याचे गाव अहमद्नगर जिल्ह्यातील समशेरपूर तलुक्यातील धान्धर्फळ येथे मझ्या मामान्च्या गावी गेले . तेथे दिड वर्ष राहिलो परन्तु तेथे हेमास्टर नियमित शाळेत येत नसे .त्यामुळ तेथील शाळेची दोन वर्ष फुकट गेली .त्या दिवसातच आम्च्या वडिलन्चे दुखद निधन झाले . प्रपन्चा चा भार अम्हा तीन भावन्डन्वर पडीला . १९०७ मधे नाशिक च्या पन्चवति शळेत प्रवेश घेतला . त्यावेळी व्हा फ़ैनेल च्या परिक्शेत नाशिक जिल्ह्यात आथव क्रमन्क आला .१९०४ सालीच समशेरपुर ला विदेशी वस्तुन्ची होळी केली होती . त्य दिवशी केसरि काळ व भाला नावाचे वर्तमान पत्रे वाचायला मिळ्त. त्य वेळे पासुउन मी स्वातन्त्र्य चळ्वळिइने प्रेरित ज़ालू होतू.पन्चवटी शाळेत मी मास्तर असताना गण्पती उत्साहातिल व नवरात्रितील देश्भक्तिवर गाण्यान्ना बन्दी घातली होती .त्यामुळ शिक्शक सहकर्याना विध्यर्थान चे व पोलिसान्चे सन्घर्श सुरु झाले . त्यात चळ्वळी चे प्रमुख अण्णा परान्जपे व बाबा खरे याना पकडले. ह्या दोघन्च्या खतल्या च्या कमा करीता लोक्मान्य टिळक मुम्बईत होते .त्यान्चा च्या वरही खटला भरला होता .नशिक येथे एका गाडीवानाला इन्जिनीयर विलियम ने एका लहानशा चुकी मुळ लथा बुक्क्यानी मरे परियन्त तुदविले . जॆक्सन ने त्याला खोटा पन्चनामा करुन वाचविले. ह्या अन्याया मुळ नशिक ला स्वतन्त्र्य चळ्वळी ची ज्योत अधिकच भडकली.त्यच कळात कलेक्टर ने गागापुर च्या शेतकरान्ना जेमीनी तगायि पोटी कधल्या होत्या .ह्या अत्याचरान्न उत्तर देण्या साठी आम्ही एक गुप्त सन्स्था स्थापन केली .त्यात मझ्या बरोबर क्रुश्णाजी पन्त कर्वे ,विनयक देशपान्डे ,शन्कर सोमन अ माल पथक हे हे होते .आम्ही सर्वन्नि छत्रपति शिवाजी महाराजान्च्या चित्रा च्या पायान्वर हात ठेवुन "जे जे कही मला करावे लागेन ते ते मी शारिरीक व मानसिक कशाही परिस्थितित ते ते मे करेन.व त्या करिता अजन्म यथाशक्ति प्रयत्न करेन व गुप्त गोष्टी बाहेर फोडणार नाही .अशी शपथ घेतली.सन्स्थे ची जाग नशिक च्या नाव दरवाज्या जवळ होती .सन्थेत बोम्ब तैयार करायचे ठरविले .पण तेय पुर्ण झाले नाही . अनन्त कान्हेरे ह्या ह्या सतरा वर्षा च्या तरुणा शी माझी ओळख झाली .हा औरन्गबाद येथे रहात होता . जॆकसन च्या अत्याचारान मुळ अनन्ता सन्तापाने पेटुउन उठला व म्हणाला "मी येथे असतो तर त्याच्या चिन्ध्याच उडविल्या असत्या.त्याचे बोलणे प्रेरणादायी ठरले व त्याच वेळी कलेक्टर च्या वधाचा विचार आमच्या मनात पक्क झाला .होण्यार्या सर्व गोष्तिन्च्या परिणामाचा विचार करुन अम्ही पाउल न डगमगता धाडसी मनाने त्याचा स्वीकार केला .काही दिवसात जक्सन ची बदली नशिक हुन मुम्बई ला झाली .त्यावेळी अनन्ता औरन्गाबा हुन नाशिक ला आला . इन्ग्रजान विरुद्ध काय करायचे आहे ते अत्ताच करिता ये ई ल हा विचार ठाम होता . आमचे जेष्ठ सहकारी श्री कर्वे ,श्री देश्पान्डे,श्री सोमण ह्यानी सर्व गोष्टीन्ची जुळवाजुळव केली. अनन्त कान्हेरे वयाच्या मानाने भक्कम ,सुन्दर ,मोहक व सडसडीत होता .जळत्या कन्दिला ची आग हतात धरुन त्यने सिद्ध केले .
kramash:
तिर्त्थरुप किर्तीरूप आमचे काका दाजी काका उर्फ वामन नारयण जोशी सम्शेर्पुर्कर देश्भक्त हिन्दुत्वनिश्थ त्यग्मुर्ती आमचे काका आप्तेश्ठान्चे व गावक यान्चे दाजि काका ज्यानी देशाच्या स्वतन्त्र्या करीता वयाच्या १९ व्या वर्षी स्वतन्त्र्य लढ्यात धाड्सी पाऊल टाकले .नाशिक ला वि दा सावरकरान्च्या प्रेरणे ने इन्ग्रज सरकार्च्या विरुद्ध एक गुप्त सन्था स्तापित केली होती .त्यन्चे ते एकनिश्ठ सदस्य होते . आम्च्या काकानी स्वहस्ते लिहुन थेवलेले आत्मकथन .
माझे रहाण्याचे गाव अहमद्नगर जिल्ह्यातील समशेरपूर तलुक्यातील धान्धर्फळ येथे मझ्या मामान्च्या गावी गेले . तेथे दिड वर्ष राहिलो परन्तु तेथे हेमास्टर नियमित शाळेत येत नसे .त्यामुळ तेथील शाळेची दोन वर्ष फुकट गेली .त्या दिवसातच आम्च्या वडिलन्चे दुखद निधन झाले . प्रपन्चा चा भार अम्हा तीन भावन्डन्वर पडीला . १९०७ मधे नाशिक च्या पन्चवति शळेत प्रवेश घेतला . त्यावेळी व्हा फ़ैनेल च्या परिक्शेत नाशिक जिल्ह्यात आथव क्रमन्क आला .१९०४ सालीच समशेरपुर ला विदेशी वस्तुन्ची होळी केली होती . त्य दिवशी केसरि काळ व भाला नावाचे वर्तमान पत्रे वाचायला मिळ्त. त्य वेळे पासुउन मी स्वातन्त्र्य चळ्वळिइने प्रेरित ज़ालू होतू.पन्चवटी शाळेत मी मास्तर असताना गण्पती उत्साहातिल व नवरात्रितील देश्भक्तिवर गाण्यान्ना बन्दी घातली होती .त्यामुळ शिक्शक सहकर्याना विध्यर्थान चे व पोलिसान्चे सन्घर्श सुरु झाले . त्यात चळ्वळी चे प्रमुख अण्णा परान्जपे व बाबा खरे याना पकडले. ह्या दोघन्च्या खतल्या च्या कमा करीता लोक्मान्य टिळक मुम्बईत होते .त्यान्चा च्या वरही खटला भरला होता .नशिक येथे एका गाडीवानाला इन्जिनीयर विलियम ने एका लहानशा चुकी मुळ लथा बुक्क्यानी मरे परियन्त तुदविले . जॆक्सन ने त्याला खोटा पन्चनामा करुन वाचविले. ह्या अन्याया मुळ नशिक ला स्वतन्त्र्य चळ्वळी ची ज्योत अधिकच भडकली.त्यच कळात कलेक्टर ने गागापुर च्या शेतकरान्ना जेमीनी तगायि पोटी कधल्या होत्या .ह्या अत्याचरान्न उत्तर देण्या साठी आम्ही एक गुप्त सन्स्था स्थापन केली .त्यात मझ्या बरोबर क्रुश्णाजी पन्त कर्वे ,विनयक देशपान्डे ,शन्कर सोमन अ माल पथक हे हे होते .आम्ही सर्वन्नि छत्रपति शिवाजी महाराजान्च्या चित्रा च्या पायान्वर हात ठेवुन "जे जे कही मला करावे लागेन ते ते मी शारिरीक व मानसिक कशाही परिस्थितित ते ते मे करेन.व त्या करिता अजन्म यथाशक्ति प्रयत्न करेन व गुप्त गोष्टी बाहेर फोडणार नाही .अशी शपथ घेतली.सन्स्थे ची जाग नशिक च्या नाव दरवाज्या जवळ होती .सन्थेत बोम्ब तैयार करायचे ठरविले .पण तेय पुर्ण झाले नाही . अनन्त कान्हेरे ह्या ह्या सतरा वर्षा च्या तरुणा शी माझी ओळख झाली .हा औरन्गबाद येथे रहात होता . जॆकसन च्या अत्याचारान मुळ अनन्ता सन्तापाने पेटुउन उठला व म्हणाला "मी येथे असतो तर त्याच्या चिन्ध्याच उडविल्या असत्या.त्याचे बोलणे प्रेरणादायी ठरले व त्याच वेळी कलेक्टर च्या वधाचा विचार आमच्या मनात पक्क झाला .होण्यार्या सर्व गोष्तिन्च्या परिणामाचा विचार करुन अम्ही पाउल न डगमगता धाडसी मनाने त्याचा स्वीकार केला .काही दिवसात जक्सन ची बदली नशिक हुन मुम्बई ला झाली .त्यावेळी अनन्ता औरन्गाबा हुन नाशिक ला आला . इन्ग्रजान विरुद्ध काय करायचे आहे ते अत्ताच करिता ये ई ल हा विचार ठाम होता . आमचे जेष्ठ सहकारी श्री कर्वे ,श्री देश्पान्डे,श्री सोमण ह्यानी सर्व गोष्टीन्ची जुळवाजुळव केली. अनन्त कान्हेरे वयाच्या मानाने भक्कम ,सुन्दर ,मोहक व सडसडीत होता .जळत्या कन्दिला ची आग हतात धरुन त्यने सिद्ध केले .
kramash:
No comments:
Post a Comment